आर्णी येथे शौर्य दिन उत्साहात
आर्णी - अनाचार आणि विषमता पेशवाईच्या राज्यात अत्युच्च पातळीवर पोहचली होती. सामान्य माणसाचे जगणे दुर्लभ झाले होते. सामान्य माणसाला जगण्याचे नैसर्गिक हक्क नाकारण्यात आले होते. म्हणून स्वाभिमान जीवंत ठेवण्यासाठी शूरवीर महारांनी इंग्रजांची साथ देऊन पेशवाई संपवली.
आज क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
''चला शाळेत जाऊया ''
सरकारी प्राथमिक शाळेत ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील काही वर्षांपासून सरकारी प्राथमिक शाळेतील
जिल्हा परिषद सातारा, महाज्योती, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदयोती सावित्रीमाई फुले १९३ वा जयंती उत्सव 3 जानेवारी २०२४ बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ सकाळी १०.३० वा. स्थळ नायगाव, ता. खंडाळा, जि.सातारा.
भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगावची
- प्रा. डॉ. संतोष कोळेकर
सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगत आहे.सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना न्या. शिंदे समितीमार्फत सरसकट सग्यासोयर्यांना ओबीसी
जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने प्रगत मराठा समाजास ओबीसीतून प्रमाणपत्र देणेची कार्यवाही त्वरीत थांबवून न्या. शिंदे समिती बरखास्त करावी या मागणीसाठी तसीलदार जत यांना निवेदन देण्यात आले
जत दि.२२/१२/२०२३ मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. सरकार ओबीसींच्या आरक्षणास